• Sat. Jul 5th, 2025

खरी पत्रकारिता

वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे हे समाज संतुलनाचे काम करीत असतात. अस्तित्वाच्या स्पर्धेत केवळ सनसनाटी बातम्या देऊन पोर्टल न्यूज टिकून राहू शकत नाही.

पत्रकारितेच्या या व्यवसायिक अपुर्णतेमुळे समाजाचेच उलट नुकसान होत आहे.

पत्रकारितेत सध्या शैक्षणिक नितीमुल्य आणि काही मापदंड नसल्यामुळे आणि शासनाची दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढल्याने खरी पत्रकारिता धोक्यात येत आहे.
  
सांगोवांगी आलेल्या बातम्या, अफवा, गटबाजीतून पेरलेल्या बातम्या शहनिशा न करता सहज छापण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे.
   
पत्रकारितेची अहर्ता किंवा लेखी परीक्षा होणे पत्रकारांसाठी गरजेचे आणि काळाची गरज बनली आहे. याकरीता शासन स्तरावरून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.

लेखक : नरेन्द्र कोवे

(या लेखाशी संपादक सहमत असेलच असे नाही, हे लेखकाचे स्वमत आहे.)

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.