महिला मंडळ शाळेत जागतिक वन दिन साजरा
चोपडा (प्रतिनिधी) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख…
वर-वधुंकडून एक रुपयाही न घेता संपूर्ण मोफत होणार शुभविवाह
कोळी जमातीसाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन : जगन्नाथ बाविस्कर चोपडा (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यावर्षीही जळगाव येथे कोळी समाज बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे दिनांक ४ मे रोजी कोळी लोकांच्या विवाहेच्छुक उपवर-वधूंसाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने…
आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केलेल्या मातृशक्तींचा सार्थ सन्मान
ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडिलकर यांचे गौरवोद्गार चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री सतत व्यस्त असते; तिच्या मनात एक असंतोषाचे बीज असते. स्त्रीच्या मनात कोंडलेली ही वाफ मोकळी करणे म्हणजेच…
चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीला यश मुंबई (वृत्तसेवा) राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्त्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व…
हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जवान चेतन चौधरी यांना अखेरचा सलाम
बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देऊ मानवंदना; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चोपडा (प्रतिनिधी) चोपडा येथील गुजरअळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी दिनांक 11 मार्च रोजी मणिपूर राज्यात 37Bn BSF ची…
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू
विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी…
महात्मा गांधी यांच्या तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा
इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांचे प्रतिपादन जळगाव (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला, तर जगातील अशांतता दूर…
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे नेमकं काय? भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे त्या भाषेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा दर्जा मान्य करणे होय. भारत सरकारने…
माजी आमदार श्री. जगदीशभाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मा.माजी आमदार श्री जगदीश भाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩