• Wed. Feb 4th, 2026

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • जिल्ह्यातील बिगर शिधापत्रिका धारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जूनपर्यंत नावनोंदणी करावी

जिल्ह्यातील बिगर शिधापत्रिका धारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जूनपर्यंत नावनोंदणी करावी

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन २०२० या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती ५ किलो मोफत…

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीसीने संवाद मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) आज ८० टक्के लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या…

कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, अशी…

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी…

जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअर पोर्टल कार्यान्वित

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाइन करिअर पोर्टल सुरू केले आहे. राज्यात कोविड -१९ चा संसर्ग…

करोनाच्या संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे आवश्यक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना लाभ

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…

सर्वांनी आपल्या घरीच ‘रमजान ईद’ साजरी करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा…

रोजगार हमीची जास्त कामे उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश

नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.