माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे दुःखद निधन
मुंबईत घेतला अखेरचा श्वास रावेर – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय ६७) यांचे आज सुमारे दुपारी १२.३० वा.…
आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत
वारकऱ्यांनी सहकार्य करण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची…
करोनाच्या संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…
महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार
शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून, प्रत्येक कोविड योध्याला उद्देशून लिहिलेल्या…
भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनास सुरुवात; चोपडा तालुका शाखेकडून तहसीलदारांना निवेदन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मंगळवारी दि.१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधी,पदाधिकार्यांकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. चोपड्यातही भाजपच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देत राज्य सरकारचा…
रिक्षाचालकांवर उपासमारीचे संकट; शासन मदतीसाठी आमदार महाजनांकडे साकडे
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) सर्वत्र करोना विषाणूने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्यावप्रमाणावर बसला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई - (साथीदार वृत्तसेवा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज, सोमवारी दि. १८ मे रोजी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर…
ई-पासबाबत राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार : भाजपा आमदार नितेश राणे यांचा आरोप
सिंधुदुर्ग : (साथीदार वृत्तसेवा) देशात करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या काळात अनेकांना आपल्या मूळ घरी परतण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या वर…
महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे : राहुल गांधी
मुंबई : महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला…
गोव्याला सतावतेय पर्यटनाची भीती; व्यवसाय सुरू होणे लांबणीवर.
पणजी : गोव्याला प्रथमच पर्यटकांची भीती वाटू लागली आहे. गोव्यात तूर्त पर्यटक नकोत अशा प्रकारची भूमिका प्रथमच गोव्यातील लोक व सरकारही घेऊ लागले आहे. परिणामी गोव्याचा पर्यटन व्यवसाय जून किंवा…