त्वत्संस्तवेन भव-सन्तति-सन्निबद्धं पापं क्षणात्क्षयमुपैति शरीरभाजाम् | आक्रान्त-लोकमति नीलमशेषमाशु सूर्याशु-भिन्नमिव शार्वरमन्धकारम्|| अर्थ :हे भगवन! आपकी स्तुति से प्राणियों के अनेक जन्मों में बाँधे गये पाप कर्म क्षण भर में नष्ट हो…
श्री विघ्नहर्त्रेः नमः *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर आहे.*आहुती* – सूर्य मुखात ०७|०२ पासून बुध मुखात आहुती.*युगाब्द*-५१२१*संवत* -२०७६*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२**शालिवाहन शके* -१९४२*संवत्सर* – शार्वरी*अयन* – उत्तरायण*सौर ऋतु* ग्रीष्म*ऋतु* –…
*मेष राशी* सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा…
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण…
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास ८० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगाअंतर्गत शेल्फवर…
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय…
बँकांना राज्य शासनाच्या सूचना मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप…
या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.