लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळः बाळासाहेब थोरात
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न…
हिशोब कोणी कोणाचा मागावा?
१) इंग्रजांनी आपल्या देशातून गेली दीडशे वर्ष कच्चामाल देऊन पक्का माल येथे जादा किमतीत विकून किती पैसे कमावले याचा हिशोब पितामह दादाभाई नवरोजी यांनी भारतीय जनतेला सांगितला आणि त्या हिशोबाची…