नाशिक विभागात मे महिन्यापर्यंत ४८ हजार मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय…
मान्सून काळात कुठलीही वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्त राजाराम माने यांची सूचना नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) आगामी मान्सून काळात परिस्थितीचा अंदाज कुठल्याही प्रकारची वित्त व जीवितहानी होणार…