• Sat. Jul 5th, 2025

निवेदन

  • Home
  • चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन

चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…

नववी, दहावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत लेखन साहित्य व पाठयपुस्तके द्यावी

चोपड्यात भाजपचे तहसीलदारांना निवेदन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोरोना महामारीमुळे मजुरांचे हातचे काम गेले आहे, तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यावर आपत्ती कोसळल्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे…

करोनाच्या नियमातील गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

चोपड्यात भाजपचे निवेदन सादर चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोव्हिड – १९ करोना संदर्भात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी करोना रुग्णाचे नाव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश असतानाही आरोग्य विभागाकडून…

जैन गुरुंच्या सर्वतोपरी व्यवस्थेबाबत राज्य सरकार प्रयत्नशील

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच ऑल इंडिया जैन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी त्यांची भेट…

मालापूर गुळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी साकडे

शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील गूळ नदीच्या काठावरील वडती, विष्णापूर, आडगाव, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा, तावसे खु, माचला, घुमावल खु, खडगाव, गोरगावले बु, गोरगावले खु…

भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनास सुरुवात; चोपडा तालुका शाखेकडून तहसीलदारांना निवेदन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मंगळवारी दि.१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधी,पदाधिकार्‍यांकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. चोपड्यातही भाजपच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देत राज्य सरकारचा…

रिक्षाचालकांवर उपासमारीचे संकट; शासन मदतीसाठी आमदार महाजनांकडे साकडे

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) सर्वत्र करोना विषाणूने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्यावप्रमाणावर बसला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.