नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकरीता भावांतर योजना लागू करा
आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी——————————————–चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी…