मनरेगाच्या माध्यमातून ८० हजार मजुरांना काम
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास ८० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगाअंतर्गत शेल्फवर…