…तर, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुसह्य करणे आवश्यक
१ आक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगभर पाळला जातो. वाढत्या आरोग्य सेवा, नवनवीन तंत्रज्ञानाने मेडिकल सायन्सची होणारी प्रगती, याच्या परिणामी ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढत आहे. त्याचबरोबर समस्याही वाढत…
अधिस्वीकृतीधारक पत्रकारिता आणि वर्तमान स्थिती
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे लॉकडाऊन लागण्यापूर्वी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सार्वजनिक ठिकाणी वावर करण्याबाबत तसेच काही व्यवसाया संदर्भातील निर्बंध जाहीर करताना पत्रकारितेबाबतही एक निर्बंध सांगितला की केवळ…
कोरोनाची आणि माझी भेट : भाग २
लेखिका : डॉ. अकल्पिता परांजपे आपण माझी “कोरोनाची आणि माझी भेट” ही पोस्ट वाचलीत. आणि भरभरून प्रतिसाद पण दिलात. त्यात काही प्रश्न अनुत्तरित आहेत. आज त्यांची उत्तरे द्यायला सुरवात करूया.…
हरेश्वरची यात्रा
श्रावणी सोमवार आला की मन हमखास भूतकाळात डोकावतं. चोपड्यातील माझ्या बालपणातल्या अनेक आठवणीना प्रदक्षिणा घालून येतं. पहिली आठवण होते ती हरेश्वरची. दर श्रावणी सोमवारी तिथे भरणाऱ्या जत्रेची. आज श्रावणी सोमवार…
कोरोना एक काॅमन माईल्ड सर्दी!
कोरोनाशी सामना करण्यासाठी आणि त्याची आपल्या मनातील भीती घालविण्यासाठी नक्की वाचावा असा लेख, अविनाश धर्माधिकारी यांच्या व्हॉट्सअप पोस्टवरून साभार मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन…
कोरोना एक काॅमन माईल्ड सर्दी!
कोरोनाशी सामना करण्यासाठी आणि त्याची आपल्या मनातील भीती घालविण्यासाठी नक्की वाचावा असा लेख, अविनाश धर्माधिकारी यांच्या व्हॉट्सअप पोस्टवरून साभार मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन…
खरी पत्रकारिता
वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे हे समाज संतुलनाचे काम करीत असतात. अस्तित्वाच्या स्पर्धेत केवळ सनसनाटी बातम्या देऊन पोर्टल न्यूज टिकून राहू शकत नाही. पत्रकारितेच्या या व्यवसायिक अपुर्णतेमुळे समाजाचेच उलट नुकसान होत आहे.…
यांना पत्रकार म्हणायचे की आणखी काय?
जगात सोशल मीडियाने जी प्रचंड क्रांती केली,त्याचे मोठे पडसाद भारतातही उमटले.एखादी क्रांती झाली की प्रतिक्रांतीही तेवढ्याच ताकदीने सक्रिय होते.याचे ताजे उदाहरण म्हणजे यु ट्यूब आणि पोर्टल च्या संचालकांनी प्रसाद वाटावा…
हिशोब कोणी कोणाचा मागावा?
१) इंग्रजांनी आपल्या देशातून गेली दीडशे वर्ष कच्चामाल देऊन पक्का माल येथे जादा किमतीत विकून किती पैसे कमावले याचा हिशोब पितामह दादाभाई नवरोजी यांनी भारतीय जनतेला सांगितला आणि त्या हिशोबाची…