‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषीच्या विविध योजनांचा शुभारंभ शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला…