करोनाच्या संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…
रिक्षाचालकांवर उपासमारीचे संकट; शासन मदतीसाठी आमदार महाजनांकडे साकडे
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) सर्वत्र करोना विषाणूने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका रिक्षाचालकांनाही मोठ्यावप्रमाणावर बसला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक…