निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून…