• Sat. Jul 5th, 2025

covid19

  • Home
  • राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू; सहा लाख कामगार रुजू

राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू; सहा लाख कामगार रुजू

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती मुंबई (साथीदार वृत्तसेवा) : कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने…

गोव्याला सतावतेय पर्यटनाची भीती; व्यवसाय सुरू होणे लांबणीवर.

पणजी : गोव्याला प्रथमच पर्यटकांची भीती वाटू लागली आहे. गोव्यात तूर्त पर्यटक नकोत अशा प्रकारची भूमिका प्रथमच गोव्यातील लोक व सरकारही घेऊ लागले आहे. परिणामी गोव्याचा पर्यटन व्यवसाय जून किंवा…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग तिसऱ्यांदा साधणार संवाद, तिसऱ्या टप्प्यातही महत्वाच्या घोषणांची शक्यता

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा अर्थमंत्री करणार आहेत.नवी…

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.