मनरेगाच्या माध्यमातून ८० हजार मजुरांना काम
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास ८० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगाअंतर्गत शेल्फवर…
नाशिक विभागात मे महिन्यापर्यंत ४८ हजार मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय…