राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष…
महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे : राहुल गांधी
मुंबई : महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला…