राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू; सहा लाख कामगार रुजू
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती मुंबई (साथीदार वृत्तसेवा) : कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने…